नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.
९ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन (Online)
दिनांक : दि. ०३ सप्टेंबर २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२  
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)
नोंदणीची अंतिम तिथी : १५ ऑगष्ट २०२२
 प्रतिनिधी सहभाग निधी : निधी इच्छेनुसार पण अनिवार्य

संमेलनाविषयी माहिती 
https://www.baliraja.com/node/2555

प्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती  
https://www.baliraja.com/rep-regd

भागधारक व्हा! लाभधारक व्हा!!
अधिक माहितीसाठी



Agriculture

महिला आघाडीची प्रतिज्ञा

लेखनप्रकार: 

शेतकरी संघटना

महिला आघाडी

 
महिला आघाडीची प्रतिज्ञा 
 

कृषीसंस्कृतीचा लोककवी - इंद्रजित भालेराव

लेखनप्रकार: 

शेतकरी संघटना

कृषीसंस्कृतीचा लोककवी - इंद्रजित भालेराव
शब्दखुणा-Tags: 

शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर

लेखनप्रकार: 

समारंभ

शेतकरी संघटना

शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन, चंद्रपूर

८, ९ व १० नोव्हेंबर २०१३

ठराव

ठराव क्र. १ - राजकीय भूमिका

Why the boycott of Chinese goods?

लेखनप्रकार: 

इंग्रजी लेखन



Why the boycott of Chinese goods?
Indians have many reasons to be wary of China. The more important amongst them are:

कायदा आणि सुव्यवस्थेची ऐशीतैशी

लेखनप्रकार: 

लोकसत्ता सदर


राखेखालचे निखारे
कायदा आणि सुव्यवस्थेची ऐशीतैशी

अंदाजपत्रक - डोंगर पोखरला, उंदीर कोठे आहे?

स्त्रियांचा प्रश्न : आम्ही मरावं किती?

लेखनप्रकार: 

लोकसत्ता सदर

महिला आघाडी


राखेखालचे निखारे

 
स्त्रियांचा प्रश्न : आम्ही मरावं किती?

स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' : राखेखालचे निखारे

लेखनप्रकार: 

लोकसत्ता सदर

स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' : राखेखालचे निखारे 

                                                                       

दुष्काळापेक्षा शेतकरीविरोधी सरकारी धोरणांचे संकट अधिक - शरद जोशी

लेखनप्रकार: 
बैठक वृत्तांत
प्रकार: 

वृत्तांत

दुष्काळापेक्षा शेतकरीविरोधी सरकारी धोरणांचे संकट अधिक - शरद जोशी

लोकसत्ता वार्ताहर, धुळे
Published: Wednesday, January 30, 2013

सध्या सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती जाणवत आहे, परंतु या दुष्काळापेक्षा सरकारची धोरणे शेतकरीविरोधी असल्यामुळे त्याचे अधिक संकट शेतकऱ्यांसमोर आहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केले. शिंदखेडा तालुक्यातील सारवे येथे मंगळवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

शेतकऱ्याला वाली नाहीच : राखेखालचे निखारे

लेखनप्रकार: 

लोकसत्ता सदर

शेतकऱ्याला वाली नाहीच : राखेखालचे निखारे 

Lokasatta Published: Wednesday, January 23, 2013

                  बाराव्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा दिल्लीतील राष्ट्रीय विकास परिषदेत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी संमत केला, पण त्यांच्या समक्ष पंतप्रधानांनी शेतीसंबंधी धोरणाचा जो दिशानिर्देश केला तो अतिशय भयावह आहे.

पाने