नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.
९ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन (Online)
दिनांक : दि. ०३ सप्टेंबर २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२  
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)
नोंदणीची अंतिम तिथी : १५ ऑगष्ट २०२२
 प्रतिनिधी सहभाग निधी : निधी इच्छेनुसार पण अनिवार्य

संमेलनाविषयी माहिती 
https://www.baliraja.com/node/2555

प्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती  
https://www.baliraja.com/rep-regd

भागधारक व्हा! लाभधारक व्हा!!
अधिक माहितीसाठी



वृत्तांत

शेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन

लेखनप्रकार: 

आंदोलन

वृत्तांत

शेतकरी संघटना

शेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन

          ८, ९ आणि १० डिसेंबरला चंद्रपूर येथील शेतकरी संघटनेच्या संयुक्त अधिवेशनात घोषणा झाल्याप्रमाणे २३ नोव्हेंबर २०१३ ला राज्यव्यापी पानफ़ूल आंदोलन करण्यात आले.

चंद्रपूर जिल्हा वृत्तांत

लेखनप्रकार: 

शेतकरी संघटना

विदर्भ

चंद्रपूर जिल्हा वृत्तांत

* * *
chandrapur
* * *
chandrapur
* * *
chandrapur
* * *
chandrapur
* * *

शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर

लेखनप्रकार: 

समारंभ

शेतकरी संघटना

शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन, चंद्रपूर

८, ९ व १० नोव्हेंबर २०१३

ठराव

ठराव क्र. १ - राजकीय भूमिका

२५ वर्षांपूर्वीचा जळगाव येथील एकत्र जयंती उत्सव,शेतकरी संघटनेचे कार्ये आणि गरज: एक दृष्टीक्षेप

लेखनप्रकार: 

शेतकरी संघटना

गावांच्या वेशीच्या आतल्यांनी छत्रपति शिवाजी महाराज तर गावांच्या वेशीच्या बाहेरच्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त आमचेच म्हणून जेव्हा त्यांच्या जयंत्या साजर्‍या केल्या जात होत्या आणि त्यांच्या नावाचा वापर करून व समाजात तेढ निर्माण करून मुंबईपासून ते राज्यातील खेड्यापाड्यांपर्यंत जेंव्हा राजकारण केले जात होते, तेंव्हा द्देशात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिनांक १८ एप्रिल, १९८८ रोजी एकत्रित साजरी करण्याचा विचार मांडून तो कार्यक्रम मा.

नर्मदा परिक्रमा - रुपरेषा

लेखनप्रकार: 
इतर वृत्तांत
प्रकार: 

आगामी कार्यक्रम

वृत्तांत

Narmada

शब्दखुणा-Tags: 

दुष्काळापेक्षा शेतकरीविरोधी सरकारी धोरणांचे संकट अधिक - शरद जोशी

लेखनप्रकार: 
बैठक वृत्तांत
प्रकार: 

वृत्तांत

दुष्काळापेक्षा शेतकरीविरोधी सरकारी धोरणांचे संकट अधिक - शरद जोशी

लोकसत्ता वार्ताहर, धुळे
Published: Wednesday, January 30, 2013

सध्या सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती जाणवत आहे, परंतु या दुष्काळापेक्षा सरकारची धोरणे शेतकरीविरोधी असल्यामुळे त्याचे अधिक संकट शेतकऱ्यांसमोर आहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केले. शिंदखेडा तालुक्यातील सारवे येथे मंगळवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

शरद जोशींसमवेत मराठवाडा

लेखनप्रकार: 

शेतकरी संघटना

महिला आघाडी

मराठवाडा

अंजली पातुरकर
रौप्य महोत्सवी मेळाव्याच्या व्यासपीठावरुन संबोधन करतांना सौ.अंजली पातुरकर शे.म.आघाडी अधक्ष 

------------------------------------------------------------------------------------------------------------
दारुबंदी

६ वे महिला अधिवेशन - रावेरी

लेखनप्रकार: 

छायाचित्र

शेतकरी संघटना

महिला आघाडी

६ वे महिला अधिवेशन - रावेरी

रावेरी
---------------------------------------------------------------------------

रावेरी
---------------------------------------------------------------------------

रावेरी

चंद्रपूर कार्यकारीणी बैठक

लेखनप्रकार: 
बैठक वृत्तांत
प्रकार: 

शेतकरी संघटना

व्यासपीठ

Chandrapur

"लोकमत"

येणार्‍या काळात शेती हाच पर्याय- शरद जोशी

(31-12-2012 : 00:37:54)

चंद्रपूर। दि. ३० (शहर प्रतिनिधी)
खेड्यात आज ४७ टक्के लोकसंख्या उरली आहे. खेड्यातील युवकांचा कल शहराकडे आहे. अशा अवस्थेमध्ये येणार्‍या १० वर्षात रोजगार म्हणून शेतीकडेच वळावे लागेल, कारण तोच पर्याय शिल्लक उरणार आहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार शरद जोशी यांनी केले.

रामगिरीवर हल्लाबोल : शेतकरी-पोलिसांची धक्काबुक्की!

लेखनप्रकार: 

आंदोलन

रामगिरीवर हल्लाबोल : शेतकरी-पोलिसांची धक्काबुक्की!

(पुण्यनगरीच्या सौजन्याने)

 

पाने