नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.
९ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन (Online)
दिनांक : दि. ०३ सप्टेंबर २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२  
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)
नोंदणीची अंतिम तिथी : १५ ऑगष्ट २०२२
 प्रतिनिधी सहभाग निधी : निधी इच्छेनुसार पण अनिवार्य

संमेलनाविषयी माहिती 
https://www.baliraja.com/node/2555

प्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती  
https://www.baliraja.com/rep-regd

भागधारक व्हा! लाभधारक व्हा!!
अधिक माहितीसाठी



छायाचित्र

शेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन

लेखनप्रकार: 

आंदोलन

वृत्तांत

शेतकरी संघटना

शेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन

          ८, ९ आणि १० डिसेंबरला चंद्रपूर येथील शेतकरी संघटनेच्या संयुक्त अधिवेशनात घोषणा झाल्याप्रमाणे २३ नोव्हेंबर २०१३ ला राज्यव्यापी पानफ़ूल आंदोलन करण्यात आले.

चंद्रपूर जिल्हा वृत्तांत

लेखनप्रकार: 

शेतकरी संघटना

विदर्भ

चंद्रपूर जिल्हा वृत्तांत

* * *
chandrapur
* * *
chandrapur
* * *
chandrapur
* * *
chandrapur
* * *

शरद जोशींसमवेत मराठवाडा

लेखनप्रकार: 

शेतकरी संघटना

महिला आघाडी

मराठवाडा

अंजली पातुरकर
रौप्य महोत्सवी मेळाव्याच्या व्यासपीठावरुन संबोधन करतांना सौ.अंजली पातुरकर शे.म.आघाडी अधक्ष 

------------------------------------------------------------------------------------------------------------
दारुबंदी

विदर्भ प्रचार यात्रा - १९८७

छायाचित्र
शेतकरी संघटना

विदर्भ प्रचार यात्रा - २० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर १९८७

Nagpur

Nagpur

Nagpur

Nagpur

भारतीय जवारी परिषद, अंबाजोगाई

छायाचित्र
शेतकरी संघटना

भारतीय जवारी परिषद, अंबाजोगाई - २२ सप्टेंबर १९८६

Ambajogai

अंबाजोगाई

६ वे महिला अधिवेशन - रावेरी

लेखनप्रकार: 

छायाचित्र

शेतकरी संघटना

महिला आघाडी

६ वे महिला अधिवेशन - रावेरी

रावेरी
---------------------------------------------------------------------------

रावेरी
---------------------------------------------------------------------------

रावेरी

गावबंदी - सुरेगाव

आंदोलन
छायाचित्र
शेतकरी संघटना

गावबंदी - सुरेगाव

Suregaon

चंद्रपूर कार्यकारीणी बैठक

लेखनप्रकार: 
बैठक वृत्तांत
प्रकार: 

शेतकरी संघटना

व्यासपीठ

Chandrapur

"लोकमत"

येणार्‍या काळात शेती हाच पर्याय- शरद जोशी

(31-12-2012 : 00:37:54)

चंद्रपूर। दि. ३० (शहर प्रतिनिधी)
खेड्यात आज ४७ टक्के लोकसंख्या उरली आहे. खेड्यातील युवकांचा कल शहराकडे आहे. अशा अवस्थेमध्ये येणार्‍या १० वर्षात रोजगार म्हणून शेतीकडेच वळावे लागेल, कारण तोच पर्याय शिल्लक उरणार आहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार शरद जोशी यांनी केले.

रामगिरीवर हल्लाबोल : शेतकरी-पोलिसांची धक्काबुक्की!

लेखनप्रकार: 

आंदोलन

रामगिरीवर हल्लाबोल : शेतकरी-पोलिसांची धक्काबुक्की!

(पुण्यनगरीच्या सौजन्याने)

 

शेतकऱ्यांना स्वातंत्र्याची दिशा दाखविणारा नेता

लेखनप्रकार: 

योद्धा शेतकरी

शेतकऱ्यांना स्वातंत्र्याची दिशा दाखविणारा नेता

पाने